"हंसी तो फंसी" ड्रामाक्वीन.
----------------------------------------
तिच्याकडे "ऐश्वर्यासारखे" सौंदर्य नाही .. नाही तिच्याकडे "माधुरी" सारखे निखळ हास्य.. ती "बिपाशा" सारखी बोल्ड नाही .. दिपिका सारखी देखणी उंची पण नाही ..... तरी ही ती पडद्यावर असल्यावर एक क्षण देखील लक्ष तिच्यावरुन बाजुला जात नाही... "परिणिती चोप्रा" ने आपल्या अवखळ , अल्लड , सॉल्लिड अभिनयाने संपुर्ण चित्रपट खांद्यावर लिलया उचलला आहे...संपुर्ण चित्रपटात ती अक्षरश: "ड्रामाक्वीन" म्हणुनच वावरली आहे.. कधी काय करेल याचा भरोसाच नाही चित्रपटात..
चित्रपटाची कथा थोडक्यात अशी आहे :- निखील (सिध्दार्थ ) हा एका आयपीएस अधिकार्याचा मुलगा. घरात सगळे IPS, IAS सारख्या पदावर पण हा इवेंट मॅनेजर म्हणुन हातपाय मारणारा.. एका लग्नात करिश्माशी (अदा शर्मा) ओळख होते आणि त्याच लग्नात मिता बरोबर (परिणीती) देखील ओळख होते.. मीता तेव्हा घरातुन पळुन जात असते...
सात वर्षांनी निखिल आणि करिश्माचे लग्न ठरते .. त्याच वेळेला मिता परत येते. करिष्माकडे. घरातल्यांना कुणाला सांगायचे नसते म्हणुन करिष्मा तीची जवाबदारी " निखील" वर सोपवते.. अतरंगी ध्यान, सारख्या गोळ्या खात राहणारी, मधेच चायनिज बोलणारी मिता अक्षरशः निखिल च्या जीवनात गडबड उडवते.. तीचे गोळ्या घेतल्यावर वेगळेच व्यक्तिमत्वात बदल होणे.. निखील चे करिष्मा आणि मिता मधे सँडविच बनते.. स्मित
मिता अशी का वागते ... ७ वर्ष कुठे गायब असते... मधेच चायनिज का बोलत असते... परत का आली ती ?
या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी चित्रपट बघाच.........
विनिल मॅथ्यु ने सुंदर कथा आणि पटकथा लिहिली आहे कुठे ही चित्रपटाचा वेग कमी होउ दिला नाही..संपुर्ण चित्रपटात " आता हे ध्यान नविन काय गोंधळ घालणार" हाच विचार येतो.... संवाद खास "अनुराग कश्यप" यांनी लिहिले आहे..
हेराफेरी चित्रपटा नंतर निखळ हास्य निर्माण करणारे संवाद मी या चित्रपटात ऐकले.. छान लिहिले आहे...
चित्रपटातले गाणी अजिबात खास नाही........विशाल शेखर चे इस बार कुछ जम्याच नई .... झेहनशीन हे एक गाणे शेवटी लक्षात राहते.. बाकीचे धांगडधिंगाणाच आहे...
सिध्दार्थ चा "स्टुडंट ऑफ द ईअर" नंतर चा पहिलाच सोलो चित्रपट .. दिसायला चांगला आहेच त्याच बरोबर त्याचा अभिनय देखील २ र्या चित्रपटाच्या मानाने चांगला आहे.. इमोशनल दृश्य काही त्याच्या वाट्याला आली नाही परंतु संवाद टायमिंग चांगले आहे.......
अदा शर्मा ... त्रासिकच दिसली आहे.. जास्त वाव मिळाला असुन सुध्दा तिच्या वाट्याला करण्यासाठी २-३ दृश्य आलीत त्यात देखील सिध्दार्थ ला जास्त फोकस असल्याने... तिच्या अभिनयाकडे लक्षच जात नाही... सुंदर मात्र दिसली आहे (ते मात्र जमले आहे डोळा मारा )
इतर लोकांमधे.. मनोज जोशी ,नीना कुलकर्णी, शरद सक्सेना, समीर कक्कर ( नुक्कड फेम "खोपडी" ) चांगली कामे केलीत..
समीर यांना बर्याच दिवसांनी चांगल्या रोल मधे बघितल्यावर हायसे वाटले ..
मिता बद्दल काय बोलणे ....... धुमाकुळ घातला आहे ..... तिचे मधेच अंगात आल्यासारखे दातओठ खाउन सगळी कडे फिरने.. गोळ्या खाणे .. बाथरुम मधुन टुथपेस्ट चोरुन खाने.. परिणीती ने "मीता" ला पडद्यावर जिवंत केले..
काही प्र्संगात तर धमाल उडवली आहे.. साडी खरेदीचा प्रसंग , घरात चोरी झाल्यावर "सीआयडी" मालिकेप्रमाणे दया , एसीपी प्रद्द्युमन, यांच्यासारखे शोध घेणे ... एक एक ड्रामा करणे.... निखील च्या संगतीत आल्यावर हळुवार "मिता" उलगडत जाणे .. माणसात येणे... अतिशय सुंदर अभिनय केला आहे
चित्रपटाचे प्रसंग एकमेकांना पुरक आहे... लहान मिताने घराच्या दरवाजाची आतली कडी बाहेरुन ट्रिक करुन घालणे आणि त्याच्या पुढच्याच प्रसंगात लहान सिध्दार्थ आत लावलेली कडी बाहेरुन काढण्याचा प्रसंग .. एकमेकांची केमिस्ट्री पुढच्या चित्रपटात काय असेल याची एक चुणुक दाखवतो..
थोडक्यात ......."हंसी तो फंसी" बघावाच .........खास करुन नविन "ड्रामाक्वीन" साठी तर नक्कीच
"हंसी तो फंसी" ड्रामाक्वीन.
----------------------------------------
तिच्याकडे "ऐश्वर्यासारखे" सौंदर्य नाही .. नाही तिच्याकडे "माधुरी" सारखे निखळ हास्य.. ती "बिपाशा" सारखी बोल्ड नाही .. दिपिका सारखी देखणी उंची पण नाही ..... तरी ही ती पडद्यावर असल्यावर एक क्षण देखील लक्ष तिच्यावरुन बाजुला जात नाही... "परिणिती चोप्रा" ने आपल्या अवखळ , अल्लड , सॉल्लिड अभिनयाने संपुर्ण चित्रपट खांद्यावर लिलया उचलला आहे...संपुर्ण चित्रपटात ती अक्षरश: "ड्रामाक्वीन" म्हणुनच वावरली आहे.. कधी काय करेल याचा भरोसाच नाही चित्रपटात..
चित्रपटाची कथा थोडक्यात अशी आहे :- निखील (सिध्दार्थ ) हा एका आयपीएस अधिकार्याचा मुलगा. घरात सगळे IPS, IAS सारख्या पदावर पण हा इवेंट मॅनेजर म्हणुन हातपाय मारणारा.. एका लग्नात करिश्माशी (अदा शर्मा) ओळख होते आणि त्याच लग्नात मिता बरोबर (परिणीती) देखील ओळख होते.. मीता तेव्हा घरातुन पळुन जात असते...
सात वर्षांनी निखिल आणि करिश्माचे लग्न ठरते .. त्याच वेळेला मिता परत येते. करिष्माकडे. घरातल्यांना कुणाला सांगायचे नसते म्हणुन करिष्मा तीची जवाबदारी " निखील" वर सोपवते.. अतरंगी ध्यान, सारख्या गोळ्या खात राहणारी, मधेच चायनिज बोलणारी मिता अक्षरशः निखिल च्या जीवनात गडबड उडवते.. तीचे गोळ्या घेतल्यावर वेगळेच व्यक्तिमत्वात बदल होणे.. निखील चे करिष्मा आणि मिता मधे सँडविच बनते.. स्मित
मिता अशी का वागते ... ७ वर्ष कुठे गायब असते... मधेच चायनिज का बोलत असते... परत का आली ती ?
या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी चित्रपट बघाच.........
विनिल मॅथ्यु ने सुंदर कथा आणि पटकथा लिहिली आहे कुठे ही चित्रपटाचा वेग कमी होउ दिला नाही..संपुर्ण चित्रपटात " आता हे ध्यान नविन काय गोंधळ घालणार" हाच विचार येतो.... संवाद खास "अनुराग कश्यप" यांनी लिहिले आहे..
हेराफेरी चित्रपटा नंतर निखळ हास्य निर्माण करणारे संवाद मी या चित्रपटात ऐकले.. छान लिहिले आहे...
चित्रपटातले गाणी अजिबात खास नाही........विशाल शेखर चे इस बार कुछ जम्याच नई .... झेहनशीन हे एक गाणे शेवटी लक्षात राहते.. बाकीचे धांगडधिंगाणाच आहे...
सिध्दार्थ चा "स्टुडंट ऑफ द ईअर" नंतर चा पहिलाच सोलो चित्रपट .. दिसायला चांगला आहेच त्याच बरोबर त्याचा अभिनय देखील २ र्या चित्रपटाच्या मानाने चांगला आहे.. इमोशनल दृश्य काही त्याच्या वाट्याला आली नाही परंतु संवाद टायमिंग चांगले आहे.......
अदा शर्मा ... त्रासिकच दिसली आहे.. जास्त वाव मिळाला असुन सुध्दा तिच्या वाट्याला करण्यासाठी २-३ दृश्य आलीत त्यात देखील सिध्दार्थ ला जास्त फोकस असल्याने... तिच्या अभिनयाकडे लक्षच जात नाही... सुंदर मात्र दिसली आहे (ते मात्र जमले आहे डोळा मारा )
इतर लोकांमधे.. मनोज जोशी ,नीना कुलकर्णी, शरद सक्सेना, समीर कक्कर ( नुक्कड फेम "खोपडी" ) चांगली कामे केलीत..
समीर यांना बर्याच दिवसांनी चांगल्या रोल मधे बघितल्यावर हायसे वाटले ..
मिता बद्दल काय बोलणे ....... धुमाकुळ घातला आहे ..... तिचे मधेच अंगात आल्यासारखे दातओठ खाउन सगळी कडे फिरने.. गोळ्या खाणे .. बाथरुम मधुन टुथपेस्ट चोरुन खाने.. परिणीती ने "मीता" ला पडद्यावर जिवंत केले..
काही प्र्संगात तर धमाल उडवली आहे.. साडी खरेदीचा प्रसंग , घरात चोरी झाल्यावर "सीआयडी" मालिकेप्रमाणे दया , एसीपी प्रद्द्युमन, यांच्यासारखे शोध घेणे ... एक एक ड्रामा करणे.... निखील च्या संगतीत आल्यावर हळुवार "मिता" उलगडत जाणे .. माणसात येणे... अतिशय सुंदर अभिनय केला आहे
चित्रपटाचे प्रसंग एकमेकांना पुरक आहे... लहान मिताने घराच्या दरवाजाची आतली कडी बाहेरुन ट्रिक करुन घालणे आणि त्याच्या पुढच्याच प्रसंगात लहान सिध्दार्थ आत लावलेली कडी बाहेरुन काढण्याचा प्रसंग .. एकमेकांची केमिस्ट्री पुढच्या चित्रपटात काय असेल याची एक चुणुक दाखवतो..
थोडक्यात ......."हंसी तो फंसी" बघावाच .........खास करुन नविन "ड्रामाक्वीन" साठी तर नक्कीच
----------------------------------------
तिच्याकडे "ऐश्वर्यासारखे" सौंदर्य नाही .. नाही तिच्याकडे "माधुरी" सारखे निखळ हास्य.. ती "बिपाशा" सारखी बोल्ड नाही .. दिपिका सारखी देखणी उंची पण नाही ..... तरी ही ती पडद्यावर असल्यावर एक क्षण देखील लक्ष तिच्यावरुन बाजुला जात नाही... "परिणिती चोप्रा" ने आपल्या अवखळ , अल्लड , सॉल्लिड अभिनयाने संपुर्ण चित्रपट खांद्यावर लिलया उचलला आहे...संपुर्ण चित्रपटात ती अक्षरश: "ड्रामाक्वीन" म्हणुनच वावरली आहे.. कधी काय करेल याचा भरोसाच नाही चित्रपटात..
चित्रपटाची कथा थोडक्यात अशी आहे :- निखील (सिध्दार्थ ) हा एका आयपीएस अधिकार्याचा मुलगा. घरात सगळे IPS, IAS सारख्या पदावर पण हा इवेंट मॅनेजर म्हणुन हातपाय मारणारा.. एका लग्नात करिश्माशी (अदा शर्मा) ओळख होते आणि त्याच लग्नात मिता बरोबर (परिणीती) देखील ओळख होते.. मीता तेव्हा घरातुन पळुन जात असते...
सात वर्षांनी निखिल आणि करिश्माचे लग्न ठरते .. त्याच वेळेला मिता परत येते. करिष्माकडे. घरातल्यांना कुणाला सांगायचे नसते म्हणुन करिष्मा तीची जवाबदारी " निखील" वर सोपवते.. अतरंगी ध्यान, सारख्या गोळ्या खात राहणारी, मधेच चायनिज बोलणारी मिता अक्षरशः निखिल च्या जीवनात गडबड उडवते.. तीचे गोळ्या घेतल्यावर वेगळेच व्यक्तिमत्वात बदल होणे.. निखील चे करिष्मा आणि मिता मधे सँडविच बनते.. स्मित
मिता अशी का वागते ... ७ वर्ष कुठे गायब असते... मधेच चायनिज का बोलत असते... परत का आली ती ?
या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी चित्रपट बघाच.........
विनिल मॅथ्यु ने सुंदर कथा आणि पटकथा लिहिली आहे कुठे ही चित्रपटाचा वेग कमी होउ दिला नाही..संपुर्ण चित्रपटात " आता हे ध्यान नविन काय गोंधळ घालणार" हाच विचार येतो.... संवाद खास "अनुराग कश्यप" यांनी लिहिले आहे..
हेराफेरी चित्रपटा नंतर निखळ हास्य निर्माण करणारे संवाद मी या चित्रपटात ऐकले.. छान लिहिले आहे...
चित्रपटातले गाणी अजिबात खास नाही........विशाल शेखर चे इस बार कुछ जम्याच नई .... झेहनशीन हे एक गाणे शेवटी लक्षात राहते.. बाकीचे धांगडधिंगाणाच आहे...
सिध्दार्थ चा "स्टुडंट ऑफ द ईअर" नंतर चा पहिलाच सोलो चित्रपट .. दिसायला चांगला आहेच त्याच बरोबर त्याचा अभिनय देखील २ र्या चित्रपटाच्या मानाने चांगला आहे.. इमोशनल दृश्य काही त्याच्या वाट्याला आली नाही परंतु संवाद टायमिंग चांगले आहे.......
अदा शर्मा ... त्रासिकच दिसली आहे.. जास्त वाव मिळाला असुन सुध्दा तिच्या वाट्याला करण्यासाठी २-३ दृश्य आलीत त्यात देखील सिध्दार्थ ला जास्त फोकस असल्याने... तिच्या अभिनयाकडे लक्षच जात नाही... सुंदर मात्र दिसली आहे (ते मात्र जमले आहे डोळा मारा )
इतर लोकांमधे.. मनोज जोशी ,नीना कुलकर्णी, शरद सक्सेना, समीर कक्कर ( नुक्कड फेम "खोपडी" ) चांगली कामे केलीत..
समीर यांना बर्याच दिवसांनी चांगल्या रोल मधे बघितल्यावर हायसे वाटले ..
मिता बद्दल काय बोलणे ....... धुमाकुळ घातला आहे ..... तिचे मधेच अंगात आल्यासारखे दातओठ खाउन सगळी कडे फिरने.. गोळ्या खाणे .. बाथरुम मधुन टुथपेस्ट चोरुन खाने.. परिणीती ने "मीता" ला पडद्यावर जिवंत केले..
काही प्र्संगात तर धमाल उडवली आहे.. साडी खरेदीचा प्रसंग , घरात चोरी झाल्यावर "सीआयडी" मालिकेप्रमाणे दया , एसीपी प्रद्द्युमन, यांच्यासारखे शोध घेणे ... एक एक ड्रामा करणे.... निखील च्या संगतीत आल्यावर हळुवार "मिता" उलगडत जाणे .. माणसात येणे... अतिशय सुंदर अभिनय केला आहे
चित्रपटाचे प्रसंग एकमेकांना पुरक आहे... लहान मिताने घराच्या दरवाजाची आतली कडी बाहेरुन ट्रिक करुन घालणे आणि त्याच्या पुढच्याच प्रसंगात लहान सिध्दार्थ आत लावलेली कडी बाहेरुन काढण्याचा प्रसंग .. एकमेकांची केमिस्ट्री पुढच्या चित्रपटात काय असेल याची एक चुणुक दाखवतो..
थोडक्यात ......."हंसी तो फंसी" बघावाच .........खास करुन नविन "ड्रामाक्वीन" साठी तर नक्कीच
"हंसी तो फंसी" ड्रामाक्वीन.
----------------------------------------
तिच्याकडे "ऐश्वर्यासारखे" सौंदर्य नाही .. नाही तिच्याकडे "माधुरी" सारखे निखळ हास्य.. ती "बिपाशा" सारखी बोल्ड नाही .. दिपिका सारखी देखणी उंची पण नाही ..... तरी ही ती पडद्यावर असल्यावर एक क्षण देखील लक्ष तिच्यावरुन बाजुला जात नाही... "परिणिती चोप्रा" ने आपल्या अवखळ , अल्लड , सॉल्लिड अभिनयाने संपुर्ण चित्रपट खांद्यावर लिलया उचलला आहे...संपुर्ण चित्रपटात ती अक्षरश: "ड्रामाक्वीन" म्हणुनच वावरली आहे.. कधी काय करेल याचा भरोसाच नाही चित्रपटात..
चित्रपटाची कथा थोडक्यात अशी आहे :- निखील (सिध्दार्थ ) हा एका आयपीएस अधिकार्याचा मुलगा. घरात सगळे IPS, IAS सारख्या पदावर पण हा इवेंट मॅनेजर म्हणुन हातपाय मारणारा.. एका लग्नात करिश्माशी (अदा शर्मा) ओळख होते आणि त्याच लग्नात मिता बरोबर (परिणीती) देखील ओळख होते.. मीता तेव्हा घरातुन पळुन जात असते...
सात वर्षांनी निखिल आणि करिश्माचे लग्न ठरते .. त्याच वेळेला मिता परत येते. करिष्माकडे. घरातल्यांना कुणाला सांगायचे नसते म्हणुन करिष्मा तीची जवाबदारी " निखील" वर सोपवते.. अतरंगी ध्यान, सारख्या गोळ्या खात राहणारी, मधेच चायनिज बोलणारी मिता अक्षरशः निखिल च्या जीवनात गडबड उडवते.. तीचे गोळ्या घेतल्यावर वेगळेच व्यक्तिमत्वात बदल होणे.. निखील चे करिष्मा आणि मिता मधे सँडविच बनते.. स्मित
मिता अशी का वागते ... ७ वर्ष कुठे गायब असते... मधेच चायनिज का बोलत असते... परत का आली ती ?
या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी चित्रपट बघाच.........
विनिल मॅथ्यु ने सुंदर कथा आणि पटकथा लिहिली आहे कुठे ही चित्रपटाचा वेग कमी होउ दिला नाही..संपुर्ण चित्रपटात " आता हे ध्यान नविन काय गोंधळ घालणार" हाच विचार येतो.... संवाद खास "अनुराग कश्यप" यांनी लिहिले आहे..
हेराफेरी चित्रपटा नंतर निखळ हास्य निर्माण करणारे संवाद मी या चित्रपटात ऐकले.. छान लिहिले आहे...
चित्रपटातले गाणी अजिबात खास नाही........विशाल शेखर चे इस बार कुछ जम्याच नई .... झेहनशीन हे एक गाणे शेवटी लक्षात राहते.. बाकीचे धांगडधिंगाणाच आहे...
सिध्दार्थ चा "स्टुडंट ऑफ द ईअर" नंतर चा पहिलाच सोलो चित्रपट .. दिसायला चांगला आहेच त्याच बरोबर त्याचा अभिनय देखील २ र्या चित्रपटाच्या मानाने चांगला आहे.. इमोशनल दृश्य काही त्याच्या वाट्याला आली नाही परंतु संवाद टायमिंग चांगले आहे.......
अदा शर्मा ... त्रासिकच दिसली आहे.. जास्त वाव मिळाला असुन सुध्दा तिच्या वाट्याला करण्यासाठी २-३ दृश्य आलीत त्यात देखील सिध्दार्थ ला जास्त फोकस असल्याने... तिच्या अभिनयाकडे लक्षच जात नाही... सुंदर मात्र दिसली आहे (ते मात्र जमले आहे डोळा मारा )
इतर लोकांमधे.. मनोज जोशी ,नीना कुलकर्णी, शरद सक्सेना, समीर कक्कर ( नुक्कड फेम "खोपडी" ) चांगली कामे केलीत..
समीर यांना बर्याच दिवसांनी चांगल्या रोल मधे बघितल्यावर हायसे वाटले ..
मिता बद्दल काय बोलणे ....... धुमाकुळ घातला आहे ..... तिचे मधेच अंगात आल्यासारखे दातओठ खाउन सगळी कडे फिरने.. गोळ्या खाणे .. बाथरुम मधुन टुथपेस्ट चोरुन खाने.. परिणीती ने "मीता" ला पडद्यावर जिवंत केले..
काही प्र्संगात तर धमाल उडवली आहे.. साडी खरेदीचा प्रसंग , घरात चोरी झाल्यावर "सीआयडी" मालिकेप्रमाणे दया , एसीपी प्रद्द्युमन, यांच्यासारखे शोध घेणे ... एक एक ड्रामा करणे.... निखील च्या संगतीत आल्यावर हळुवार "मिता" उलगडत जाणे .. माणसात येणे... अतिशय सुंदर अभिनय केला आहे
चित्रपटाचे प्रसंग एकमेकांना पुरक आहे... लहान मिताने घराच्या दरवाजाची आतली कडी बाहेरुन ट्रिक करुन घालणे आणि त्याच्या पुढच्याच प्रसंगात लहान सिध्दार्थ आत लावलेली कडी बाहेरुन काढण्याचा प्रसंग .. एकमेकांची केमिस्ट्री पुढच्या चित्रपटात काय असेल याची एक चुणुक दाखवतो..
थोडक्यात ......."हंसी तो फंसी" बघावाच .........खास करुन नविन "ड्रामाक्वीन" साठी तर नक्कीच
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा